Saturday, August 18, 2012

Solved Question Paper - 14

प्रश्नमंजुषा - 14

एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा
सामान्य अध्ययन- पेपर पहिला

1. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती ?
A. महात्मा गांधी
B. लाल लजपतराय
C. सुभाषचंद्र बोस
D. न्यायमूर्ती रानडे

2. काकोरी कट केव्हा झाला ?
A. 1921
B. 1925
C. 1931
D. 1942

3. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी कोण होते ?
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड वेलस्ली
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड कॅनिंग

4. सन 1850 ला तयार करण्यात आलेला "ग्रड ट्रंक मार्ग" कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
A. दिल्ली - कोलकता
B. मुंबई - आग्रा
C. सुरत - कोलकता
D. वाराणसी - कन्याकुमारी

5. दुस‍णसी‌र्याा महायुद्धाला सुरुवात कधी झाली ?
A. 1 ऑगस्ट 1938
B. 1 सप्टेंबर 1938
C. 1 ऑगस्ट 1939
D. 1 सप्टेंबर 1939

6. 'बंदी जीवन ' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे
लेखन कोणी केले ?
A. भगतसिंग
B. सचिंद्रनाथ संन्याल
C. चंद्रशेखर आझाद
D. महात्मा गांधी
7. सुभाषचंद्र बोसांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली ?
A. अभिनव भारत
B. मावर्सवादी कम्युनिस्ट पार्टी
C. फॉरवर्ड ब्लॉक
D. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

8. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला ?
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड कर्झन
C. लॉर्ड लिटन
D. लॉर्ड लॉन्सडाऊन

9. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ?
A. चर्चिल
B. लॉर्ड ऍटली
C. रॅम्से मॅकडोनाल्ड
D. मार्गारेट थॅचर

10. खालीलपैकी कोणता कालावधी 'गांधी युग' म्हणून ओळखला जातो ?
A. 1920 ते 1947
B. 1905 ते 1920
C. 1857 ते 1905
D. 1905 ते 1942

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments