Friday, August 17, 2012

Sample Papers - 1

प्रश्नमंजुषा

1. 'आझाद हिंद सेने ' ची स्थापना कोणी केली ?

A. सुभाषचंद्र बोस
B. वि. दा. सावरकर
C. रासबिहारी बोस
D. कॅ. मोहनसिंग

C. रासबिहारी बोस

2. खालीलपैकी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अग्रणी नेता कोण ?

A. सरदार वल्लभभाई पटेल
B. स्वामी रामानंद तीर्थ
C. जवाहरलाल नेहरू
D. सेनापती बापट

B. स्वामी रामानंद तीर्थ

3. 'मेरी जेल डायरी' हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी पंतप्रधानाने लिहीले आहे ?

A. अटलबिहारी वाजपेयी
B. चंद्रशेखर
C. जवाहरलाल नेहरू
D. लालबहादूर शास्त्री

B. चंद्रशेखर

4. हरी नारायण आपटेंच्या 'पण लक्षात कोण घेतो ' ह्या कादंबरीचे तेलगूत
भाषांतर कोणत्या राजकारणी प्रतिभावंताने केले आहे ?

A. पी. व्ही. नरसिंह राव
B. चंद्रबाबू नायडू
C. चंद्रशेखर राव
D. पी. व्ही. रेड्डी


A. पी. व्ही. नरसिंह राव

5. 'यंग इंडीया' हे वृत्तपत्र स्वातंत्र्य लढयातील कोणत्या अग्रणीने चालविले होते ?

A. दादाभाई नौरोजी
B. सुभाषचंद्र बोस
C. ऍनी बेझंट
D. महात्मा गांधी

D. महात्मा गांधी

6. अस्पृश्यतेविरुद्धचा ठराव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोणत्या
अधिवेशनात संमत करण्यात आला ?

A. कराची अधिवेशन, 1931
B. सुरत अधिवेशन, 1907
C. लाहोर अधिवेशन, 1929
D. कोलकता अधिवेशन, 1917

D. कोलकता अधिवेशन, 1917

7. खालीलपैकी कोणी भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद एकदाही भूषविले नाही ?

A. महात्मा गांधी
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. अॅकलन हयुम

A. महात्मा गांधी

8. महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली ?

A. 1927
B. 1930
C. 1931
D. 1929


B. 1930

9. 'समता सैनिक दला ' ची स्थापना कोणी केली ?

A. महर्षी कर्वे
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महात्मा फुले
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

B. महर्षी वि. रा. शिंदे

10. 'गुलामगिरीचे शस्त्र' हे पुस्तक कोणी लिहीले ?

A. महात्मा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ गणेश आगरकर

D. गोपाळ गणेश आगरकर

1 comment:

  1. question no 07 answred wrong please check it true answer is B.G. Tilak

    ReplyDelete

Latest Exam Papers & Recruitments